Ratnagiri Anganwadi Bharti 2025: रत्नागिरी जिल्ह्यात १२ वी उत्तीर्ण महिलांना नोकरीची संधी;”अंगणवाडी सेविका/मदतनीस” पदांची भरती

Created by Ashish, 22 February 2025

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Ratnagiri Anganwadi Bharti 2025 : बालविकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत अंगणवाडी सेविका/मदतनीस पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे यासाठी इच्छुक तसेच पात्र महिला उमेदवाराने संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावी व खाली नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज सादर करावा 06 मार्च 2025 पर्यंत सादर करणे अनिवार्य असेल अर्ज सादर करण्या अगोदर उमेदवाराने व्यवस्थित रित्या जाहिरात वाचावी आणि त्यानंतरच पात्र असाल तर अर्ज सादर करावा.

Advertisement has been published to fill the vacant posts of Child Development Project Officer Ratnagiri District and Anganwadi Helpers under Integrated Child Development Seva Yojana.

भरतीचा विभाग : बाल विकास विभागामध्ये भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरी
पदांचे नाव : अंगणवाडी सेविका/मदतनीस
शैक्षणिक पात्रता : 12 वी आवश्यक.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या जाहिरातीमधून अर्जाचा नमुना डाउनलोड करून पाठवायचा आहे.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️अंगणवाडी सेविका/मदतनीस – 18 जागा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

1]वरील पदांसाठी मान्यताप्राप्त संस्थमधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
2]वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 35 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
3]शासकीय नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी जिल्हा,महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑफलाईन अर्ज दिनांक 06 मार्च 2025 पर्यंत स्वीकारले जाणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) रत्नागिरी सिंधुदुर्ग, कुलकर्णी कम्पांऊड, जेल रोड रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
मासिक वेतन : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या सूचना 

◾एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾शहराचे नांव, अंगणवाडी ठिकाणाचे नाव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही.
◾अंतिम दिनांकानंतर (दि. 06.03.2025 नंतर) आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
अर्जाचा नमुनायेथे क्लिक करा

Discover more from Job Placement

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Job Placement

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading